Friday, March 31, 2017

सत्य वचन

_*निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...*_

 कुणाच्या सांगण्यावरुन

आपल्या मनात एखाद्या

 व्यक्तीबाबत चांगले वा वाईट

 मत बनवण्यापेक्षा, आपण

स्वतः चार पावले चालुन

समोरासमोर त्या व्यक्तीशी

संवाद साधुन मगच खात्री

करा.

नाती जपण्यासाठी
   
संवाद आवश्यक आहे ...

 बोलताना शब्दांची उंची

 वाढवा आवाजाची उंची

नाही.

कारण..    पडणाऱ्या

 पावसामुळे शेती पिकते,

 विजांच्या कडकडाटामुळे

 नाही..आणि वाहतो तो झरा

असतो आणि थांबतं ते डबकं

असतं..डबक्यावर डास

 येतात आणि झऱ्यावर

 राजहंस!!  
 निवड आपली आहे.."
 
कुणा वाचून कुणाचे काहीच

 आडत नाही हे जरी खरे

 असले तरी कोण कधी

 उपयोगी पडेल हे सांगता येत

 नाही.

डोक शांत असेल तर निर्णय

 चुकत नाहीत,

अन्...

भाषा गोड असेल तर माणसं

 तुटत नाहीत.

अगर ...

एक हारा हुआ इंसान

हारने के बाद भी मुस्करा दे !

तो जितने वाला भी

जीत की खुशी खो देता हैं।

ये है मुस्कान की ताकत ...

 जपून टाक पाउल ...

इथे प्रत्येक वाट आपली नसते

 जपून ठेव विश्वास ...

इथे प्रत्येक माणुस आपला

 नसतो जपून घे निर्णय .

इथे प्रत्येक पर्याय

 आपला नसतो

जे भांडल्यावर आधी क्षमा

 मागतात, त्यांची चुक असते

 म्हणून नव्हे,तर त्यांना

 आपल्या माणसांची पर्वा

 असते म्हणून...

जे तुम्हाला मदत करायला

 पुढे सरसावतात ते तुमचे

 काही देणे लागतात म्हणून

 नव्हे, तर ते तुम्हाला आपलं

 मानतात म्हणुन..!
   
*मोर* नाचताना सुद्धा रडतो...

 आणि...

*राजहंस* मरताना सुद्धा

 गातो...

दुःखाच्या रात्री झोप

 कुणालाच लागत नाही...

आणि

सुखाच्या आनंदात कुणीही

 झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य

 असते?

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून-खेळून

कारण या जगात उद्या काय

 होईल

ते कोणालाच माहित नसते...

म्हणुन *आनंदी* रहा...

आयुष्यात कोणत्याही कामाला
                लहान समजू नका...

                           कारण...

          कोणी लोखंडाचं काम करून

                    *' टाटा ' बनला !!*

           कोणी चपलांचं काम करून

                    *' बाटा ' बनला !!*

         कोणी टेलिफोन पुसता पुसता

             *' DSK ' बिल्डर बनला !!*

           कोणी गाड्या पुसता पुसता

                   *'अंबानी ' बनला !!*

         तर कोणी चहा विकता विकता

                 *' PM ' बनला...!!!*

मला हि पोस्ट आवडली म्हणुन मि खास लोकांना पाठवत आहे

B+VE😊👍💐

Why It's me❓

WHY ME?

A Beautiful Message

by Arthur Ashe,

The Legendary Wimbledon Player was dying of AIDS

which he got due to Infected Blood he received

during a Heart Surgery in 1983!

He received letters from his fans, one of which conveyed:

"Why did God have to select you for such a bad disease?"


To this Arthur Ashe replied:

50 Million children started playing Tennis,

5 Million learnt to play Tennis,

500 000 learnt Professional Tennis,

50 Thousand came to Circuit,

5 Thousand reached Grand Slam,

50 reached Wimbledon,

4 reached the Semifinals,

2 reached the Finals and

when I was holding the cup in my hand, I never asked God

"Why Me?"

So now that I'm in pain how can I ask God

"Why Me?"

Happiness keeps you Sweet!

Trials keep you Strong!

Sorrows keep you Human!

Failure keeps you Humble!

Success keeps you Glowing!

But only, Faith keeps you Going!

 Sometimes you are not satisfied with your life,

while many people in this world are dreaming of living your life.


A child on a farm sees a plane fly overhead dreams of flying.

But, A pilot on the plane sees the farmhouse & dreams of returning home.

That's life!

Enjoy yours... If wealth is the secret to happiness,

then the rich should be dancing on the streets.

But only poor kids do that.


If power ensures security, then VIPs should walk unguarded.

But those who live simply, sleep soundly.


If beauty and fame bring ideal relationships,

then celebrities should have the best marriages.

Live simply. Walk humbly and love genuinely!

Thursday, March 23, 2017

थंडे का फंडा

थंडे का फंडा

उन्हाळा सुरु झाल्याने थंडाव्यासाठी आता काही ना काही उपाययोजना करणं गरजेचं आहेच. शरीराला थंडावा मिळेल अशा प्रकारचा आहार घेण्याचा आता तुम्ही विचार करत असाल. आपल्या देशातच पूर्वापार चालत आलेले असे काही पदार्थ आहेत जे उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यास मदत करतील. त्यांची माहिती खालीलप्रमाणे

दही- या दिवसात बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होणाऱ्यांसाठी दही खाणं अगदी मस्ट! अर्थात हे दही घरी लावलेलं असावं. दहीभाताचा जेवणात समावेश असणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

गुलकंद- गुलाब पाकळ्या, साखर आणि अन्य काही वनौषधींचा वापर करून बनवण्यात येणारे गुलकंद हा उन्हाळ्यातील आणखी एक अप्रतिम पदार्थ! उन्हाळ्याच्या दिवसातही चेहऱ्यावरची तकाकी तशीच ठेवण्याचं काम गुलकंद सहज करू शकतो. सकाळी उठल्यावर एक चमचा अथवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणांनंतर अर्धा चमचा गुलकंद खाल्ल्यास या दिवसात फायदेशीर ठरतं.

सब्जा- अगदी पूर्वीच्या काळापासून भारतातील अनेक घरांमध्ये फालुदा, ताक, खीर अशा पदार्थांमध्ये सब्जा आवर्जून घातला जातो. तत्काळ थंडावा मिळण्यासाठी सब्जा अतिशय गुणकारी आहे. ग्लासभर पाण्यात भिजवलेला सब्जा घालून ते पाणी पिणं वजन घटवण्यासाठीही अतिशय उपयोगी आहे.

आंबा- खाण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे आंबा पाण्यात भिजवून ठेवावा. जसा चवीला चांगला तसाच संपूर्ण शरीरयंत्रणेत लगेच सुसूत्रता आणून देण्यासाठीही आंबा मदत करतो. अनेकांना ठाऊक नसलेली आणखी एक गोष्ट अशी, की आंबा वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.

नारळ पाणी- सोडिअम आणि पोटॅशियम योग्य प्रमाणात असलेलं नारळ पाणी त्वचेला तजेलदार ठेवण्यास अतिशय फायद्याचं आहे. सतत येणारे क्रॅम्प्स आणि डिहायड्रेशन यावर नारळ पाणी हा उत्तम आणि सोपा उपाय होय.

जिरे- या मसाल्याच्या पदार्थांमधील घटकाचा, उन्हाळ्यात उपयुक्त ठरणाऱ्या गुणांबद्दल अनेकांना माहीत नसतं. मेद कमी करण्यास मदत करणं, नसांना आराम देणं या गोष्टी जिऱ्याचा सेवनाने साध्य होतात. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चिमूटभर काळं मीठ ताकात घालून प्यायल्यास शरीराला हवा असलेला थंडावा मिळाल्याचं तुम्हाला सहज जाणवेल.

माठातलं पाणी- एक मातीचा माठ, एक मलमलचं कापड आणि खस-खसचा पाला यापासून तुम्ही थंडावा मिळेल असं पेय तयार करू शकता. मडक्याच्या तळाशी खस-खसचा पाला टाका आणि त्यात पाणी भरून ठेवा. सच्छिद्र माठ आणि खस-खसमुळे शरीराला थंडावा मिळतो.

काजूगर- संत्र्यापेक्षा अधिक प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' असलेले काजूगर फॅट्स कमी करण्यासाठी फायद्याचं आहे. हे रसाळ फळ उन्हाळ्यात खाणं नक्कीच फायदेशीर आहे

ज्वारी- शरीराला आवश्यक असलेला थंडावा देण्याची नैसर्गिक क्षमता ज्वारीत आहे. व्हिटॅमिन बी१, लोह आणि फायबर यांचं भरपूर प्रमाण असलेली ज्वारी वजन नियंत्रणास मदत करते. बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यास वजन नियंत्रित राखण्यास नक्कीच मदत होईल.

कोकम सरबत- तोंडाचा आणि पोटाचा अल्सर होऊ न देण्याचे गुणधर्म असलेलं कोकम लठ्ठपणावर मात करायला मदत करतं. या गुणधर्मांमुळे उन्हाळ्यात उपयुक्त ठरणारं कोकम सरबत, कॅन्सरसारख्या आजाराला दूर ठेवण्यासही मदत करत असल्याने ते आवश्य खावं.

Pigeons r better then Humans

Received this post, simply loved it.
Hence sharing..

In an ancient temple, a number of pigeons lived happily on roof top.

 When the renovation of the temple began for the annual temple feast the pigeons relocated themselves to a Church nearby.

The existing pigeons in the Church accommodated the new comers very well.

Christmas was nearing and the Church was given a facelift, All the pigeons had to move out and look for another place.

They were fortunate to find a place in a Mosque nearby, The pigeons in the Mosque welcomed them happily.

It was Ramadan time and the Mosque was repainted, All the pigeons now came to the same ancient temple.

One day the pigeons on top found some communal clashes below in a market square.

The baby pigeon asked the mother pigeon
"Who are these people ?

The mother replied; they are "Human beings".

The baby asked,
But why are they fighting with each other...?

The mother said "These human beings going to temple are called 'Hindus' and the people going to Church are called 'Christians' and the people going to Mosque are called 'Muslims'.

The Baby pigeon asked, "Why is it so? When we were in the Temple we were called Pigeons, when we were in the church we were called Pigeons and when we were in the Mosque, we were called Pigeons. Similarly they should be called just
'Human beings' wherever they go"?

The mother Pigeon said,
'You and me and our Pigeon friends have experienced God and that's why we are living here in a highly elevated place peacefully.

These people are yet to experience God.

Hence they are living below us and fighting and killing each other.

Don't Just Read this just think as Many of us Should Have Thinking as Pigeons ,How beautiful the world would' b? 😊

Tuesday, March 21, 2017

अरे कसा जगेल माझा बळीराजा

*_अत्यंत महत्वाचे_*
*_अन्यथा कृषिव्यवस्था कोसळून पडेल_*......................................
****************************
       *इ.स. १९७३ ला आणि २०१५ ला शेतमालाचे भाव , मजुरी , नोकरदारांचे पगार यात झालेली वाढ बघितल्यानंतर नक्कीच आपल्या धडावर आपले शिर आहे का ? असा प्रश्न पडेल.*
--------- ------------------------------------
*वस्तू*      |●१९७३*    | २०१५*      |  वाढ पटीत

 ----------|----------      |------------   -|-
 कापूस  | रुपये ५००  |   ४०५०     | ८.१ पट
 
  ज्वारी   |  "     २००   |   १५००     | ७.५ पट  
         
  गहू      |  "        ४००   |    १८००     |४.५ पट
         
  तांदूळ  | "      ६००  |  ३०००        | ५    पट
     
  पेट्रोल  | "        ३     |      ६७       | २२.३ पट  
 
-   डिझेल|"       २      |   ५४          |  २७   पट
                                     
   मजुरी |  "      ५       |     २००      |  ४०   पट      
            |                |    ( दिवस )        
    सोने  |  ४०० तोळा  २७०००      | ६७.५ पट  

 शिपाई  | १७५महिना| १५०००       | ८५   पट    
                         
 कनिष्ठ  |२२५ महिना|  २००००      | ८८.८ पट                                        
 लिपिक                                        
 
प्राध्यापक |६००महिना| १२५०००   |  २०८ पट                                  
----------------------------------------------
       *म्हणजे ४२ वर्षात शेतमालामध्ये ४.५ पटीपासून ते ८.१ पटीपर्यंतच वाढ*...............

       *मजुरीमध्ये मात्र ४० पट वाढ* ...
*आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात तर ८५ पटीपासून ते २०८ पट वाढ*

        *आरे कसा जगेल माझा बळीराजा......शेतीला मुबलक पाणी नाही , वीज नाही , रस्ते नाहीत , खते ,औषधी, बी-बियाणे महागली, त्यातही निसर्गाचा अनियमितपणा*.....................

       *कसा जगेल तो , कशी शिकतील त्याची मुलं बाळ*. *खेद वाटतोय आपण सारे शेतकऱ्यांची मुलं असूनही*. *कृषिप्रधान भारतात कर्जप्रधान झालोत*.......

*ढोर मेहनत करून पिकवणार शेतकरी व त्याचा भाव ठरवणार व्यापारी. हा कशा कृषिप्रधान देश, हा कोणता न्याय,    ही  कोणती पध्दत*

*आजपर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांचे शेतीविषयी उदासीन धोरण , यामुळे हा "अहोरात्र काबाडकष्ठ करणारा जगाचा हा पोशिंदा "आज भयंकर संकटात सापडला आहे त्याला मदतीची व सहानुभूतीची गरज आहे*

*शेतीला उद्योगाचा दर्जा मिळालाच पाहिजे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव शेतमालाला मिळालाच पाहिजे.*

       *या संकटातून बळीराजा वाचवण्यासाठी पर्याय.....जागे व्हा  ! संघटित व्हा  !!  या पांढरपेशी व शोषक व्यवस्थेला ठिकाणावर आणण्यासाठी निश्चय करूया*  !!!

Saturday, March 11, 2017

IS URINAL necessity at station .

I have written this complaint to Railway but no reply.still I m thinking is d toilet required at the station . The Virar railway station has 8 platforms but only one toilet. Yes it's fact There is only one toilet that to at the exterior end of platform no 2. I had request the railway minister to take this complaint on priority basis .Human cannot avoid natures call but if u r at virar station there is no toilet nearby not even outside the station just be prepared. ‪
Is this the government careless about basic things. I am just thinking of senior citizen who are unable to control natures call where will they go!

Below is the Link of the petition send to railway minister


 https://www.change.org/p/mr-suresh-prabhu-do-we-need-toilet-at-virar-railway-station?recruiter=677174381&utm_source=share_petition&utm_medium=twitter&utm_campaign=share_twitter_responsive‬