Thursday, September 27, 2018

भारत का सबसे बड़ा झूठ
"शुन्य का आविष्कार पांचवी सदी मेँ आर्यभट्ट ने किया"
ये सबसे झूठी बात है..!!
'त्रेता मेँ रावण के 10 सिर' बिना शुन्य के कैसे गिन लिये थे..??
..कह दो कि आर्य भट्ट ने शुन्य का आविष्कार नहीँ किया था.. नहीँ तो आपकी हजारोँ वर्ष पुरानी रामायण महाभारत झूठी साबित हो जायेगी.!
महाभारत पांचवी सदी मेँ लिखी मानी जायेगी भीया
क्योँकि कौरव भी 100 भाई थे और 100 मेँ तो दो शुन्य आते है जिनका आविष्कार पाँचवी सदी मेँ महान गणितज्ञ आर्यभट्ट जी ने किया..!!
दो झूठ एक साथ कैसे चल सकते है कड़वी सच्चाई यही है कि रामायण महाभारत पांचवी सदी के बाद ही लिखी गयी थी और तब तक आर्यभट्ट जी द्वारा शुन्य का आविस्कार हो चुका था..!!
आपके त्रेता फ्रेता सब झूठ है बहुजन समाज  की पढाई पर पाबंदी लगाकर आपने बेसिर पैर की हाँक दी अब नहीँ चलेगा पाखंड क्योँकि अब हम शिक्षित है झूठ पकड़ लेते है

Wednesday, August 22, 2018

विज्ञान हमें कहाँ ले आया !

विज्ञान हमें कहाँ ले आया
पहले :- वो कुँए का मैला कुचला पानी पीकर भी 100 वर्ष जी लेते थे
अब :- RO का शुद्ध पानी पीकर 40 वर्ष में बुढ़े हो रहे हैं
पहले :- वो घाणी का मैला सा तेल खाके बुढ़ापे में भी मेहनत कर लेते थे।
अब :- हम डबल-ट्रिपल फ़िल्टर तेल खा कर जवानी में भी हाँफ जाते हैं
पहले :- वो डले वाला नमक खाके बीमार ना पड़ते थे।
अब :- हम आयोडीन युक्त खाके हाई-लो बीपी लिये पड़े हैं
पहले :- वो नीम-बबूल कोयला नमक से दाँत चमकाते थे और 80 वर्ष तक भी चब्बा-चब्बा कर खाते थे
अब :- कॉलगेट सुरक्षा वाले रोज डेंटिस्ट के चक्कर लगाते हैं
पहले :- वो नाड़ी पकड़ कर रोग बता देते थे
अब :- आज जाँचे कराने पर भी रोग नहीं जान पाते हैं
पहले :- वो 7-8 बच्चे जन्मने वाली माँ 80 वर्ष की अवस्था में भी खेत का काम करती थी।
अब :- पहले महीने से डॉक्टर की देख-रेख में रहते हैं | फिर भी बच्चे पेट फाड़ कर जन्मते हैं
पहले :- काले गुड़ की मिठाइयां ठोक-ठोक के खा जाते थे
अब :-खाने से पहले ही शुगर की बीमारी हो जाती है
पहले :- बुजुर्गों के भी घुटने नहीं दुखते थे
अब :- जवान भी घुटनों और कंधों के दर्द से कहराता है

समझ नहीं आता ये विज्ञान का युग है या अज्ञान का ?

Monday, June 25, 2018

आई फक्त आणि फक्त एकदाच येते.

प्रत्येक 'स्त्री' ने वेळ काढून वाचावा असा लेख

पाऊस येतोय म्हणून तो थांबेपर्यंत शाळेत थांबण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नाही.. कारण मी पाऊस येतोय म्हणून कधी थांबलेच नाही.. उलट पाऊस थांबायच्या  आत आपण घरी निघायला हवं अशाच प्रयत्नात मी असायचे.. कारण माहित होतं की असं पावसात भिजून घरी गेलं म्हणजे मस्त गरम गरम ओवा अन मोहरीच्या तेलाची गेल्या गेल्या मालिश मिळणार.... आणि ती ही न चुकता,प्रत्येक वेळी..मिळतच असे.... भिजु नको, असं सांगीतलेलं असताना जरी भिजले तरी.. बोलणे बसायचे ... अन त्या सोबत हे तेलही हजर असायचं..

नंतर जेव्हा घरापासून लांब राहू लागले तसतसं पावसात भिजणंही हळूहळू कमी होत होत बंदच झालं.असं नव्हतं की जीवनात, आजुबाजुला माणसं नव्हती...पण तेव्हा कोणाच्याच हे लक्षात हे कधीच नाही आलं की पावसात भिजलेल्या मुलीच्या तळपायांना छान कोमट कोमट मोहरीच्या तेलानं मालिश करावं..कधीच नाही....

अशा शेकडो -हजारो गोष्टी आहेत, की ज्या आई नेहमी करायची, पण आईपासून लांब गेल्यावर कोणीच नाही केल्या...

त्यानंतर कोणी कधी डोक्याला तेल लावून मालिश नाही करुन दिलं.आज एखादा दिवस जरी आईकडे गेलं तरी आई डोक्याला तेल लावून मालिश जरुर करुन देते....
लहानपणी स्वयंपाक आवडीचा नसेल तर आई दहा ऑप्शन द्यायची..गुळतूप पोळी खा,मेतकुट भात खा,थालीपीठ करुन देऊ का? दही साखर पोळी खातेस का,शिकरण पोळी देते...असे एक ना अनेक....आई असे शेकडो नखरे सहन करायची.....आणि तरी भांडण पण तिच्याशीच व्हायचं..

पण नंतर कोणी तिच्याइतके लाड नाही केले....मी पण मग हळूहळू सगळ्या भाज्या खायला लागले...

माझ्या आयुष्यात आई एकच आहे.... परत नंतर कोणीच आईसारखी नाही आली.... मी मात्र मोठी होऊन आई झाले.... मुली होतातच नं आई आपोआप.....

प्रियकर,नवरा --कधी कधी छोटं मुल होतात..कधीकधी त्याच्यावर आपण खुप खुप प्रेम करतो... आपल्या ते लक्षातही येत नाही.... त्यांच्या डोक्याला मस्त गरम तेलाने मालिश होते, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनतात.... त्यांचे सगळे नखरे आपण नकळत सहन करायला.. पुरवायला लागतो.. स्वतःला विसरून...

मुलांच्या... पेक्षा पुरुषांच्या जीवनात अनेक रुपात आई येते.. बहिण पण आई होते, बायको तर आई असतेच... काही काळानंतर मुलीही बाबांची आई बनतात.. पण.... पण..... मुलींजवळ फक्त एकच आई असते... मोठं झाल्यावर त्यांना आई नाही मिळत.. ते प्रेम, ते नखरे,तो हट्टीपणा आईशिवाय कोणीच नाही सहन करत.. आई परत फिरुन कधीच येत नाही....

मुलींच्या जीवनात आई फक्त आणि फक्त एकदाच येते..
Written by Anonymous
(Facebook contribution)

Tuesday, May 29, 2018

बॅड पॅच- एक संघर्ष.......

*बॅड पॅच- एक संघर्ष...*

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.

शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात

 करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,

 नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,

 व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,

 पैशांची बिकट  वाट लागते...नड येते

आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नकोसं करुन सोडतो...

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...

संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
 काय बोलतो,
काय करतो,
 काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
 आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. क्रिकेटर, व्यापारी,कलाकार,राजकारणी, सामान्य माणसं, असे कोणालाच यापासून वाचता येत नाही.मात्र, हा वाईट काळ प्रत्येकाला   काही शिकवून जातो.

 यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं... आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान सहन करत रहायचं का ते स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!

असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो...!

संघर्षातून  जीवन जगण्याची मजा काही औरच......

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो . शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपण दाखवतात , यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो !!!
               तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.
               तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः  "कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता.
             
मी गरीब आहे. पैसा नाही, हे नाही, ते नाही म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही.
             
ज्यांची वेळ खराब आहे,त्याच्याबरोबर माणसाने जरूर रहावे.पण ज्याची नियतच खराब असते, त्याची सोबत सोडणेच चांगले असते.....
             
 चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच.
             
संकटे आली,अडचणी आल्या,विरोध झाला, अपमान झाला,कोणी नावे ठेवली,पाय ओढले, अडवले,थांबवले, असे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडु नका....
               
 स्वतःच्या मनाला पुन्हा एकदा लढ म्हणा

Thursday, April 26, 2018

क्या यहीं सच है!!!!

कृष्ण ने गीता का उपदेश दिया अर्जुन ने सुना ?

दोनों में से लिखा किसी ने नहीं, किसी तीसरे ने उसको सुना नहीं फिर गीता लिखी किसने ?

* अगर किसी तीसरे व्यक्ति ने गीता सुनी भी तो उसको युद्धक्षेत्र में लिखा कैसे गया ?

* अगर गीता युद्ध के बाद लिखी गयी तो इतने सारे उपदेशो को कंठस्थ किसने किया ? इतने सारे उपदेशो को सुनकर याद रखकर बिलकुल वैसा ही कैसे लिखा जा सकता था ?

* अगर गीता के उपदेश इतने ही गोपनीय थे कि उनको सिर्फ अर्जुन ही सुन सके तो इन दोनों के बीच का वार्तालाप सार्वजानिक कैसे हुआ ?

* अगर गीता के उपदेश सभी लोगो के लिए उपयोगी थे तो कृष्ण को चाहिए था वो अपने उपदेश सभी युद्ध में हिस्सा लेने वाले सभी लोगो को सुनाता ताकि सभी लोगो का ह्रदय परिवर्तन हो सकता और इतने बड़े नरसंहार को टाला जा सकता ।  

अगर गीता के उपदेश उस समय सभी के लिए उपयोगी नहीं थे तो आज सभी के लिए उपयोगी कैसे हो सकते हैं ?

जन हित में जारी।

गीता नही संविधान पढ़े।

🐘🐘🐘🐘🐘🐘
*गीता में लिखा गया है:*

 आत्मा ना पानी में डूब सकती है 👻 🏊

ना हवा से उड़ सकती है 👻 🌪

 और ना ही अग्नि में जल सकती है  👻🔥

मतलब आत्मा पर किसी चीज़ का प्रभाव नहीं होता।🙅‍♂

आत्मा अमर है, जिस तरह इंसान कपड़े बदलता है। 👕

उसी तरह आत्मा शरीर बदलती है। 👻

*चलो मान लिया* 💁‍♂
लेकिन जब किसी पापी को नरक में सजा के तौर पर यातनाएँ दी जाती हैं वह कैसे दी जाती हैं ? 🤔

किसे दी जाती हैं 🤔

🤔 क्योंकि शरीर तो पृथ्वी पर जला दिया जाता है 🔥
और आत्मा पर किसी चीज़ का असर होता नहीं 🙅‍♂

 तो फिर लोगों को स्वर्ग का लालच और *नर्क का भय क्यों दिखाया जाता है ??* 🤔

*पाखंड बंद करो और मूर्ख बनाना भी* 🙅‍♂

*धर्म नहीं यह धंधा है* 💵💴

*इसमें पढ़ा लिखा भी अंधा है* 😵

*दिमाग की बत्ती जलाओ* 💡

*अंधविश्वास दूर भगाओ* 💁‍♂

*बेवकूफ बनाने वालों का नाश हो* 🙅‍♂

*बुद्धि  का  विकास हो* 😎




Sunday, August 20, 2017

My views my expression

While growing up, if I had cold or slight fever my father would often suggest me to wait it out for two days trying natural remedies instead of quick-fix of modern medicine. I always preferred the latter. Few chemicals that can restore your well being. Impatient can very well be my middle name. It is because of modern medicine, life expectancy has increased and people with life-threatening diseases have found a cure. Why wouldn’t someone like modern medicine? I could never understand why people would try alternative medicines when Science had progressed so much and provided better solutions. But it was different for anti-depressants. I grew up seeing my mother who has a history of clinical depression, being so dependent on her medicines that one less dose and it would affect her whole being. She would not be at peace. Being on medication for over 30 years now, there was a dullness that had engulfed her. Not the dullness of a character but dullness that comes from feeling nothing for a prolonged period of time. That’s what antidepressants did to my mother and that’s why I feared those medicines. The fear was so real that the first time I had a breakdown and was diagnosed with Bipolar and prescribed medicines, I did not dare to eat one. I sat on that prescription for weeks till I realised I was causing more harm to myself by not even trying. I was not even giving myself a chance. 
So I took a chance. My first prescription was three medicines, including two heavy anti depressants. I will not name them because its possible they work for someone but they did not work for me. 
What your doctor will not tell you about antidepressants is
  • That it takes upto 14 days sometimes for antidepressants to start working for you, if they do. 
  • That in the first 2 days you will feel an acute agony throughout your body. The discomfort is unbearable.
  • That most antidepressants side-effect is suicide ideation because most depressed people can not bear the pain of adjusting your body to this new medicine.
  • That the first time you eat your antidepressant, you will break into sweats and feel chaos inside your brain that you can’t understand.
  • That if you find a medicine that works for you, you will be taking them for a long time & when you stop, you’ll suffer withdrawal symptoms.
  • That it will numb you down so much that you will feel a never ending sadness & your thoughts will just pause in some sort of vacuum. 
  • That most antidepressants don’t work for everyone. That it is still a field where research is ongoing. That it is a hit and trial method. 
  • That you don’t have a perfect antidepressant that is catered to your mental health needs in the market.
I might not have found a medicine that works for me without making me feel suicidal or crippled yet. I am still hopeful that maybe some day I will. I’ve read a lot of experiences where people are living fulfilled lives possible solely due to their medication course. I will never give up hope. I’ve in past, yes. Whether it was my own despair combined with antidepressants side effect or something else, I’ve become more cautious about my treatment. 
If you’ve a loved one who is taking antidepressants for the first time, be around that person for the first few days and monitor their response to medicine. You may not realise what thoughts come to a depressed mind, but combined with a wrong medicine, they are enough to push one off a cliff. So be cautious about antidepressants always, no matter what doctors tell you. Be your own saviour.
Collected from blogger Priyanka. Thought of sharing this.

Tuesday, June 6, 2017

एक सच्चा भारतीय।

*बरं झालं शेतकरी राजा तू संपावर गेलास म्हणून तुला मी काही गोष्टीची आठवण करून देत आहे..आघाडी सरकारच्या काळातील (1999-सप्टेंबर 2014)काही गोष्टीची आठवण करून देत आहे.*

*1) कॉग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या कालावधीत बारा-बारा तास तू लोडशेडींग सहन केलंस,आणि रात्रीच्या वेळेला शेतावर जाऊन शेताला पाणी दिलंस,तुझे बायका मुलं नातवंड 15 वर्ष उन्हाळा विजेविना तू सहन केलास(त्यावेळी कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार,खासदार,मंत्री यांची बायका मुलं नातवंडे ए.सी बंगल्यात रहात आणि ए.सी कार मध्ये फिरत होते )त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*

*2) कॉग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या 15 वर्षाच्या कालावधी मध्ये सुमारे दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या,त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*

*3) लोणावळा जवळील शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने घेऊन तेथे आधुनिक लवासा सिटी तयार केली,त्यावेळी तू संपावर का नाही गेलास.?*

*4) आघाडी सरकारच्याच काळात या कृषी प्रधान व निसर्ग प्रधान देशात IPL क्रिकेटच्या मॅचेस भरवण्यात आल्या त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास*

*5) केंद्रात 10 वर्ष कृषी मंत्री राहून देखील तुझ्या हिता साठी 'पीक विमा संरक्षण योजना' लागू केली नाही,त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*

*6) आघाडी सरकारच्या काळात 9 ऑगस्ट 2011 रोजी शेतकऱ्यांवर गोळीबार झाला त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*

*7) आघाडी सरकारच्या काळात 60 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला,त्यावेळी तू संपावर का नाही गेलास.?*

*8) आघाडी सरकारच्या काळात,मंत्रालयातील 4 थ्या मजल्याला आग लागली,त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*

*9) धरणात पाणी येत नाही,तर मी काय मुत्रविसर्जन करू का.?असे विधान एका आघाडी सरकार मधल्या मंत्र्याचे तू कसे काय सहन केलेस,त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*

*10) खरंतर,महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार,खासदार,मंत्री यांचे चमचे लोक आहेत.कारण हे चमचे लोक आमदार,खासदार,मंत्री यांच्याकडून निवडणूकीच्या काळात,लोकांना वाटण्यासाठी पैसा घेतात आणि यातील निम्मे पैसा जनतेला वाटतात व निम्मे पैसा हे चमचे लोक स्वतःच्या खिशात घालतात.आणि हा बळकावलेला पैसा,हे चमचे लोक तुम्हा शेतकरी लोकांना 3%,5%,10%,15% या सावकारी दराने कर्ज देतात आणि उत्पन्नाचे साधन एकच शेती असल्यामुळे ह्या चमच्या लोकांमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे.या चमच्या लोकांच्या सावकारी कर्जा विरूद्ध त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*

*एक सच्चा भारतीय*